Blogger
kalpesh
On Blogger since: December 2009
Profile views: 541

My blogs

Blogs I follow

About me

Introductionहा ब्लॉग लिहिण्यास कारण की; महाराष्ट्रातील किंव्हा भारतातील काही राजकीय किंव्हा धर्माच्या नावाखाली आपली दुकाने चलवानारया काही भोंदू लोकांनि "छत्रपति शिवाजी महाराज" हे नाव फक्त एका राष्ट्रपुरते किंव्हा एका धर्मा पुरते मर्यादित ठेवले आहे. खरेतर राजे हे युग पुरुष होते. त्यांच्या मनामधे कधीच इतर धर्माबद्दल आकास नव्हता. शेवटपर्यंत अन्यायकारक, जुल्मी राजवटीनविरुद्ध लढले पण कधी त्यांच्या धर्मावर घाला घातला नाही. त्यांना सुधा आपली रयत मानून आईच्या मायेने संभाल केला. मी काही मोठा विचारवंत नाही किंवा टीकाकार ही नाही मला जे छत्रपति बदल वाटते' त्यांच्या एकून चरित्रावारून जे काही मला जानावल ते मी ईथे नमूद करत आहे.
Google apps
Main menu